एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम
एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम

योजनेची सुरुवात – 2 ऑक्टोबर, 1980

योजनेत कार्यवाही – सहावी पंचवार्षिक योजना

उद्देश – ग्रामीण भागातील गरिबांना स्वयंरोजगाराचे स्त्रोत उभारण्यासाठी व्यापारी, सहकारी आणि प्रादेशिक बँकांच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवून सामाजिक, आर्थिक स्तरावर सुधारणा करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली.

हा कार्यक्रम केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या 50: 50% भागीदारीतून सुरू करण्यात आला.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.