जन्म: २८ मे १८८३भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत मृत्यू: २६ फेब्रुवारी १९६६दादर,मुंबई,महाराष्ट्र,भारत चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा संघटना: अभिनव भारतअखिल भारतीय हिंदू महासभा प्रमुख स्मारके: मुंबई, पुणे, बिहार, दिल्ली, अंदमान धर्म: हिंदू प्रभाव: शिवाजी महाराज, जोसेफ मॅझिनी प्रभावित: अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, शरद पोंक्षे, बाळासाहेब Read More …
Category: Question Papers
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
विद्युत चुंबकीय पट्टा (ELECTROMAGNETIC SPECTRUM)
किरण (Rays) वारंवारता (Frequency) (Hz मध्ये) तरंगलांबी (Wavelength) 1.रेडिओ लहरी 104 Hz 1 मीटर ते103 मीटर 2.सूक्ष्म लहरी (Microwave) 108 Hz 10−2 मीटर 3. अवरक्त किरणे (Infrared) 1012 Hz 10−5 मीटर 4. दृश्य प्रकाश (Visible Light) 1015 Hz 0.5 * 10−6 मीटर ( Read More …
चुंबकत्व (Magnetism)
मोठ्या लोखंडी चकतीमध्ये विद्युत धारेच्या साहाय्याने तात्पुरते चुंबकत्व निर्माण केले जाते. अशा चुंबकाला विद्युत चुंबक (electromagnet) म्हणतात. चुंबकीय बलरेषा (Magnetic lines of force) ज्यावेळी एखाद्या चुंबकाभोवती लोहकिस पसरवले असता ते एका विशिष्ट रेषेनी चुंबकाला घेरते या रेषा चुंबक आणि लोह Read More …
शेळी व मेंढी
शेळी (देशी ) अनुक्रमांक जात मूळस्थान विशेष बाबी 1) जमुनापारी उत्तर प्रदेश (गंगा,यमुना नदी) ६०० लिटर प्रति वेत दूध देते (सर्वात जास्त दूध देते, उंच शेळी आहे,टॉलेस्ट ब्रीड ऑफ इंडिया असे म्हणतात. FAT 34% 2) बारबारी उत्तर प्रदेश (आगरा,इटावा,मथुरा) मांस Read More …
सूर्यासंबधीची माहिती
सूर्यासंबधीची माहिती सूर्याचे पृथ्वीपासून अंतर 14,95,00,000किलोमीटर सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यास लागणारा वेळ – 8 मिनिटे सूर्याचा व्यास – 13, 91, 980 कि.मी. पृथ्वीच्या व्यासाच्या 108 पट सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ति – पृथ्वीच्या 28 पट जास्त आहे. सूर्याला परिवलनास लागणारा कालावधी – Read More …
One-liner Question & Answer
कॉम्प्युटरची क्षमता कशावर अवलंबून असते ? मेमरी भारतातील कोणत्या ठिकाणी संपूर्ण भाटिया बनावटीची अणुभट्टी आहे ? कल्पक्कम भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोणते ? तारापूर विजेचा ब्लब प्रकाशमान का होतो ? टंगस्टन तार व पोकळीमुळे विजेच्या दिव्यांची फिलॅमेंट कशाची Read More …
गणिताची शॉर्ट ट्रिक
How to Find the Square of Number ending with 5? We know• 52 = 25• 152 = 225• 252 = 625 Now see the similarity. In all these numbers the last two digits are same. That is 25. The only Read More …
निर्मल भारत अभियान
सुरुवात :- भारत सरकारद्वारे 2002 मध्ये सुरू करण्यात आलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानाचे 2012 मध्ये नाव बदलून निर्मल भारत अभियान करण्यात आले उद्देश शौचालय बांधून व त्याद्वारे उघड्यावरील उत्सर्गाची पद्धत पूर्णपणे बंद करून आरोग्य व स्वच्छतेचे प्रोत्साहन देणे निर्मल भारत योजनेअंतर्गत Read More …
छत्रपती राजर्षी शाहू महाराज
जन्म :- २६ जून १८७४मृत्यू :- ६ मे १९२२ महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे Read More …