योजनेची सुरुवात :- 1996 – 97योजनेत कार्यवाही :- आठवी पंचवार्षिक योजनाउद्देश :- ग्रामीण भागामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने इंदिरा मार्ग मार्क 2 हँड पंपाची उभारणी करणे योजना भारत सरकारने राष्ट्रीय राजीव गांधी पेयजल मिशनच्या सहाय्याने कार्यान्वित केली जाते…
(National Seeds Policy – NSP) राष्ट्रीय बी बियाणे धोरणाची घोषणा केंद्रीय मंत्रिमंडळाने 18 जून 2002 रोजी केली राष्ट्रीय बी-बियाणे धोरण देशातील बी-बियाणे उद्योगात सुदृढ बनविण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आले केंद्रीय बियाणे समिती व सेंट्रल सीड्स फेडरेशन बोर्ड ची जागा घेणारे…
योजनेची सुरुवात :- 25 डिसेंबर 2000 योजनेत कार्यवाही :- नववी पंचवार्षिक योजना उद्देश : – दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना खाद्यान्न संरक्षण प्रदान करणे अंत्योदय अन्न योजना अंतर्गत देशातील एक कोटी गरीब कुटुंबांना दर महिना सुरुवातीला 25 किलो ग्राम अन्नधान्य दिले जात…
ही योजना 1 एप्रिल 2005 पासून लागू करण्यात आली शेत मालाला योग्य किंमत मिळेपर्यंत विक्री थांबविण्यासाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली ही योजना कारपोरेशन बँकेमार्फत लागू करण्यात येते या नावाची कर्ज योजना मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया…
शहरांच्या सुयोजित विकासासाठी केंद्र सरकार द्वारे 2005मध्ये जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान अभियान हा आधुनिकीकरणाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे या अभियानाअंतर्गत शहरी गरिबांकरिता मूलभूत सुविधा एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम योजना राबविण्यात येत असून नियंत्रणासाठी महाराची प्रमुख संस्था म्हणून नेमणूक…
19 मार्च 2019 रोजी नॉर्वेजियन ऍकेडमी ऑफ सायन्स अँड लेटर्सने सन 2019 साठी प्रतिष्ठित एबेल पुरस्कार जाहीर केले. सन 2019 साठीचे एबेल पुरस्कार अमेरिकन गणितज्ञ कॅरेन उहलेनबेक यांना प्रदान केले जातील. हा पुरस्कार प्राप्त करणारी ती पहिली महिला आहे. भूमितीय…
योजनेची सुरवात – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी, 2015 रोजी हि योजना सुरु केली. उददेश – १) मुलीच्या संदर्भात कुटुंबाचा दृष्टिकोन बदलणे, त्याचबरोबर तिच्या (मुलीच्या) नावाने बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडणे.२) मुलीच्या उच्च शिक्षणाची आणि विवाहविषयक आर्थिक…
इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD) या संस्थेनी त्यांचा ‘वर्ल्ड कॉम्पटेटिवनेस इंडेक्स 2020’ या शीर्षकाचा वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात 63 अर्थव्यवस्थांच्या कामगिरीबद्दल स्पष्टता दिली गेली आहे. कमकुवत पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रात अपर्याप्त गुंतवणूक यासारख्या काही परंपरागत धोरणांमुळे…
गावात परतलेल्या स्थलांतरित मजूर आणि ग्रामीण लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने केंद्र सरकारने “गरीब कल्याण रोजगार योजना’ ही प्रमुख ग्रामीण रोजगार व सार्वजनिक पायाभूत सुविधा योजना देशात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
मराठी चित्रपट सृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी आज दिनांक १७ मार्च २०२० मंगळवार रोजी पहाटे पुण्यामध्ये निधन झाले. जयराम हे अभिनेत्री मृणाल कुलकर्णींचे सासरे होते. शाळेत असल्यापासूनच जयराम कुलकर्णी यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे सहावी-सातवीमध्ये…