Posted inEconomics

Budget 2020 : केंद्रिय अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शनिवार) नव्या दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे थोडक्यात2025 पर्यंत दुध उत्पादन दुप्पट करणार– आयुषमान भारत योजनेअंतर्गत 20 हजार रुग्णालये – टीबी हारेगा, देश जितेगा हे मिशन राबविण्यात येणार– 2025 पर्यंत टीबी हटविण्याचा सरकारचा उद्देश– 12 आजारांसाठी मिशन इंद्रधनुष योजना– पंचायत व ग्रामविकासासाठी 2.83 कोटी रुपयांची […]