सुरुवात डिसेंबर 2002
ब्रीद वाक्य लोकांच्या पुढाकारात शासनाचा सहभाग
ध्येय शुद्ध पाणी व स्वच्छ गाव
व्यवस्थापन ग्रामीण विकास मंत्रालय
लोकसहभागातून पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामीण विकास याचे उद्घाटन व तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 25 डिसेंबर 2002 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले.
या योजनेअंतर्गत प्रथम राज्य
महाराष्ट्र
आंध्र प्रदेश
पश्चिम बंगाल
मध्य प्रदेश
ओरिसा
हरयाणा
हिमाचल प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांची निवड करण्यात आली होती.
सध्या योजनेअंतर्गत 26 राज्यांचा समावेश करण्यात आला आहे.
जलस्वराज्य योजना साठी येणारा खर्च हा 10% गाव वर्गणीद्वारे तर 90% खर्च केंद्र सरकार द्वारे केला जातो.