योजनेची सुरुवात 1 एप्रिल 1909
योजनेची कार्यवाही नववी पंचवार्षिक योजना
उद्देश
ग्रामीण भागामध्ये अधिक प्रमाणात सूक्ष्म उद्योगांची स्थापना करणे
या योजनेअंतर्गत तीन वर्षांमध्ये स्वरोजगार धारकास गरिबी रेषेच्या वर आणण्याचे लक्ष ठेवण्यात आले
या योजनेत लाभार्थी एससी एसटी वर्गातील 50% महिला 40% अपंग 3% आहेत
या योजनेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा सहभाग 75.25% राहील ईशान्येकडील राज्यांत हे प्रमाण 90:10% राहील
या योजनेत पुढील सहा योजना समाविष्ट करण्यात आल्या
एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम
ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण योजना
दशलक्ष विहीर योजना
ग्रामीण भागातील महिला व मुलांचा विकास कार्यक्रम
गंगा कल्याण योजना
ग्रामीण कारागिरांना
सुधारित साधनांचा संच पुरविणारी योजना
1 जून 2011 रोजी स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे रूपांतर राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियानात करण्यात आले