जयप्रकाश नारायण रोजगार गारंटी योजना
जयप्रकाश नारायण रोजगार गारंटी योजना

योजनेची सुरुवात 2002 – 2003 अंदाजपत्रक

योजनेत कार्यवाही दहावी पंचवार्षिक योजना

उद्देश देशातील सर्वात गरीब जिल्ह्यांमधील बेरोजगारांना रोजगाराची गॅरेंटी देणे

जयप्रकाश नारायण रोजगार गारंटी योजना या योजनेत पहिल्या सत्रामध्ये देशातील 130 सर्वाधिक मागास जिल्ह्याची ओळख करण्यात आली

याकरिता योजनेची रूपरेषा बनवण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे एका गटाची स्थापना करण्यात आली

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.