किंमत स्थिरता निधीची सुरुवात एप्रिल 2003 मध्ये करण्यात आली
योजना चहा, कॉफी, रबर आणि तंबाखू उत्पादकांना देशी व विदेशी किमतीच्या चढ-उतारांचा फटका बसू नये या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली
या योजनेचा लाभ चार हेक्टर पर्यंत क्षेत्र असणाऱ्या उत्पादकांना घेता येतो
किंमत स्थिरता योजनेअंतर्गत सरकार मार्फत दोन टप्प्यांमध्ये 300 कोटी रुपये 150 – 150 कोटी रुपये सहाय्यता देण्यात येतील.
या रकमेतून उत्पादक शेतकऱ्यांस नुकसान भरपाई देण्यात येईल