भगवान महावीर
भगवान महावीर

भगवान वर्धमान महावीर

जन्मदिन: 25 एप्रिल इ.स. पूर्व 599 – वशाली राज्याच्या कुंडलपूर येथे

महावीरांनी अर्धमागधी या लोकभाषेत उपदेश केला.

त्यांनी सदाचरण आणि व्रतस्थ आयुष्याचा पुरस्कार केला.

त्यांनी सम्यक् दर्शन, सम्यक् ज्ञान आणि सम्यक् चारित्र या तीन तत्त्वावर भर दिला.

या तीन तत्त्वांना जैन धर्माची ‘त्रिरत्ने‘ असे म्हणतात.

त्रिरत्ने ही केवलज्ञान प्राप्तीच्या मार्गाची आकांक्षा व्यक्तीसाठी मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे आहेत.

चेतन आणि अचेतन अशा सर्व अस्तित्वामध्ये कमी-जास्त करणार्या प्रमाणात जाणीव असते.

त्यांना इजा केली तर त्या प्रत्येकामध्ये वेदना उत्पन्न होते, असे महावीरांनी सांगितले.

Important Pointwise

  • वशाली राज्याच्या कुंडलपूर येथे
  • जन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक होते
  • वडिलांचे नाव सिद्धार्थ तर आईचे नाव त्रिशला होते
  • बिहारमधील मुजफ्फरपुर जिल्ह्यात पूर्वीचे वैशाली होते
  • तिसाव्या वर्षी त्यांनी श्रामणी दीक्षा घेतली
  • परसार/प्रचारासाठी अर्धमागधी भाषेचा आधार घेतला.
  • अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह या बाबींमध्ये ब्रम्हचर्याचाही समावेश केला.
  • पराचीन काळातील सम्राट बिंबीसार,अजातशत्रु,चेटक,चंद्रगुप्त मौर्य,संप्रती,सम्राट खारवेल इ.विविध राजे,चोल,चेर राजे,अमोघवर्ष प्रथम जैन धर्माचे अनुयायी होते.
  • इसवी सन पूर्व 527 मध्ये बिहार येथील पावापुरी येथे वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचे निर्वाण झाले
  • दिगंबर व श्वेताम्बर हे दोन पंथ आहेत
  • आगम हा जैनांचा धर्मग्रंथ आहे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.