राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते 2015, 2016, 2017 आणि 2018 या वर्षांसाठी ‘गांधी शांतता’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे.
- वर्ष 2015 – विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी
- वर्ष 2016 – अक्षय पात्र फाऊंडेशन आणि सुलभ इंटरनॅशनल (संयुक्तरित्या)
- वर्ष 2017 – एकल अभियान ट्रस्टवर्ष
- 2018 – शा योहे ससाकावा