लॉर्ड जॉन लॉरेन्स (१८६४-१८६९)
सर जॉन लॉरेन्सने शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी टेनन्सी ऍक्ट फॉर पंजाब ऍण्ड अवध संमत केला.
१८६८ मध्ये पंजाब अवधसाठी कूळ कायदा लागू केला.
त्याच्या काळात दोन दुष्काळ पडले.
पहिला १८६८ साली ओरिसातील व दुसरा १८६८-६९ मध्ये बुंदेलखंड व राजपुतान्यात.
तेव्हा फेमीन कमिशनची स्थापना केली.
दुष्काळासाठी जॉर्ज कॅम्पेबल समिती नेमली.
समितीच्या शिफारशीनुसार सिंचन खाते स्थापन केले व त्याचा प्रमुख रिचर्ड स्ट्रची यास नियुक्त केले.
सिमला ही ग्रीष्मकालीन राजधानी ठरविली.