(१७ सप्टेंबर, १८८२ – ?? ) या मराठी लेखिका होत्या .
यांनी महात्मा गांधी यांचे चरित्र (१९१८) लोकमान्य टिळकांच्या प्रस्तावनेसहित प्रकाशित केले.
गांधीयुगाच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्राला गांधी जीवनाचा व विचारांचा परिचय करुन देणारे हे चरित्र लक्षणीय आहे. गांधी जिवंत असताना लिहिलेले हे पहिले चरित्र आहे.
परिचारिकेचे शिक्षण घेतलेल्या अवंतिकाबाईंनी पुढे महिला आरोग्य व अन्य क्षेत्रात काम करण्यासाठी ‘हिंद महिला समाजा’ची स्थापना केली होती.
तसेच मिठाच्या सत्याग्रहात एकमेव महाराष्ट्रीयन महिला म्हणून समावेश होता…