अवंतिकाबाई गोखले
अवंतिकाबाई गोखले

(१७ सप्टेंबर,‌ १८८२ – ?? ) या मराठी लेखिका होत्या .

यांनी महात्मा गांधी यांचे चरित्र (१९१८) लोकमान्य टिळकांच्या प्रस्तावनेसहित प्रकाशित केले.

गांधीयुगाच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्राला गांधी जीवनाचा व विचारांचा परिचय करुन देणारे हे चरित्र लक्षणीय आहे. गांधी जिवंत असताना लिहिलेले हे पहिले चरित्र आहे.

परिचारिकेचे शिक्षण घेतलेल्या अवंतिकाबाईंनी पुढे महिला आरोग्य व अन्य क्षेत्रात काम करण्यासाठी ‘हिंद महिला समाजा’ची स्थापना केली होती.

तसेच मिठाच्या सत्याग्रहात एकमेव महाराष्ट्रीयन महिला म्हणून समावेश होता…

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.