लॉर्ड आयर्विन (1926 ते 1931)
1927 : सायमन कमिशन ची स्थापना
1928 : सायमन कमिशनच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्च्यात लाहोर येथे लाला लजपतराय यांचा लाठीमार मध्ये मृत्यू
1928 : बॅरिस्टर जीना यांचे 14 मुद्दे
1929 : संपूर्ण स्वराज्याची मागणी
1930 : लंडन येथे पहिली गोलमेज परिषद
आर्यविन काळातच सायमन कमिशन (१९२८) भारतात आले.
डिसेंबर १९२९ च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली व सविनय कायदेभंग चळवळ (१९३०) चालू केली.
२६ जानेवारी, १९३० हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळला गेला.
आर्यविन काळातच सायमन कमिशनचा रिपोर्ट जाहीर झाला व गोलमेज परिषद भरवली गेली.
५ मार्च, १९३१ रोजी गांधी-आयर्विन करार झाला.
गांधी गोलमेज परिषदेस गेले.
सविनय कायदेभंग चळवळ स्थगित केली.