योजनेची सुरुवात जुलै 1992
योजनेत कार्यवाही आठवी पंचवार्षिक योजना
उद्देश ग्रामीण गरीब कारागिरांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित सुधारित साधनांच्या संच पुरवून त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे
ही योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या 90 -10% भागीदारीतून सुरू करण्यात आली
ही योजना 1 एप्रिल 1999 ला स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेत समाविष्ट करण्यात आली