MPSC PSI STI ASO
MPSC PSI STI ASO

मुंबई पोलीस कायदा 1951

महत्त्व-
एखाद्या राज्यातील लोकांचे हित, आरोग्य व शांतता हे त्या राज्यातील पोलीस तसेच कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेचे सामथ्र्य तसेच शिस्त यावर अवलंबून असते. शिस्तपालनाची सवय झाल्यास अव्यवस्था व कामचुकारपणा वगैरे दोष नाहीसे होऊन कर्तव्य बजावण्याच्या कामात सुसंगतता निर्माण होते व संबंधित राज्यातील नागरिकांना व समाजाला संरक्षण मिळते. हाच मुद्दा लक्षात घेऊन १९५१चा मुंबई पोलीस अधिनियम तयार करण्यात आला आहे. हा कायदा राज्यातील विविध पोलीस प्रशिक्षण केंद्र तसेच राज्य पोलीस अकादमी येथे प्रशिक्षणासाठी गेलेले पोलीस कॉन्स्टेबल आणि पीएसआय, डीवायएसपी तसेच आयपीएस प्रोबेशनरी अधिकाऱ्यांना शिकवला जातो.

PSI मुख्य परीक्षा साठी अत्यंत महत्वाचे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.