लॉर्ड कॅनिंग ( 1857-1862 )
लॉर्ड कॅनिंग ( 1857-1862 )
जन्मले१४ डिसेंबर १८१२, ब्रॉम्पटन, लंडन
मृत्यू17 जून 1862, ग्रॉसवेनर स्क्वेअर, लंडन, युनायटेड किंगडम
राष्ट्रीयत्व:
भारतीय
जोडीदार
शार्लोट कॅनिंग, काउंटेस कॅनिंग (m. 1835-1861)
शिक्षण:ख्रिस्त चर्च
पदे घेतलीभारताचे गव्हर्नर-जनरल (1856-1858)
भारताचे व्हाईसरॉय (1858-1862)
लॉर्ड कॅनिंग ( 1857-1862 )
  • ( 1856 -1858 ) दरम्यान गव्हर्नर जनरल.
  • भारतातील पहिला व्हाईसरॉय. ( 1858 ते 1862 )
  • 1857 चा उठाव मोडून काढला.
  • खालसा धोरण रद्द केले.
  • ( 1856-1857 ) आय.सी.एस. परीक्षा भारतात घेण्यास सुरुवात केली.
  • 1857 मध्ये मुंबई, मद्रास,कोलकाता या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना केली
  • 1860 मध्ये आग्रा व लोहार येथे दरबार भरवून संस्थानिकांच्या सनदा परत करण्याची घोषणा केली.
  • 1836 मध्ये लॉर्ड मेकॉले ने तयार केलेल्या ‘इंडियन पिनल कोड’ला 1860 मध्ये कनिंगने मान्यता दिली.
  • 1861 च्या ‘इंडियन हायकोर्ट ऍक्ट’ नुसार मुंबई, मद्रास,कोलकाता येथे उच्च न्यायालयांची स्थापना केली.
  • 1861 चा कौन्सिल ऍक्ट संमत केला.
  • कॅनिंगने कोलकाता-अहमदाबाद लोहमार्ग 1861 मध्ये सुरु केला.
  • कॅनिंगच्या कार्यकाळात भारतीयांना ‘सर’ ही पदवी देण्यास सुरुवात केली.

FAQs

लॉर्ड कॅनिंग कशासाठी ओळखले जात होते?

भारताचे गव्हर्नर-जनरल होते आणि नंतर 1857 च्या उठावाच्या समाप्तीनंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटीश क्राउनकडे सत्ता हस्तांतरित करण्यात आली तेव्हा ते भारताचे पहिले व्हाईसरॉय बनले.

भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण होते?

लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसरॉय होते. त्यांचा कार्यकाळ 1858 ते 1862 दरम्यान चार वर्षे चालला.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.