व्हाइसरॉय लॉर्ड लिनलिथगो
व्हाइसरॉय लॉर्ड लिनलिथगो

कार्यकाळ :- (१९३६-१९४३)

स्टॅनलेकडून लिनलिथगोने व्हाइसरॉयपदाची सूत्रे हाती घेतली.

लिनलिथगोने भारतीय कृषी राज आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते.

लिनलिथगो भारतीय घटनात्मक सुधारणांच्या संयुक्त समितीचा अध्यक्ष होता.

१९३५ च्या कायदा निर्मितीत लिनलिथगोचा सहभाग होता.

१९३५ च्या कायद्याने केंद्रीय भागाऐवजी प्रांतीय तरतुदी मान्य करुन १९३७ मध्ये निवडणुका झाल्या.

काँग्रेसने आठ प्रांतांत सरकार स्थापित केले.

दुसऱ्या महायुद्धात भारतीयांच्या सहमतीशिवाय युद्धास पाठिंब्याची व्हाइसरॉयने १९३९ मध्ये घोषणा केली.

सदर घटनेच्या निषेधार्थ प्रांतीय शासनाने १९३९ मध्ये राजीनामे दिले.

सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला.

१९४२च्या चले जाव चळवळीस दडपशाहीने बंद करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

सर्व नेत्यांना तुरुंगात टाकले.

१९४२ मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.