मृदाआरोग्य पत्रक योजनेची सुरुवात 17 फेब्रुवारी 2015 रोजी राजस्थानच्या सुरत गड मधून कृषी करमळ पुरस्कार वितरण प्रसंगी करण्यात आली
योजनेचे घोषवाक्य “स्वस्थ धारा, खेत हरा”
योजनेचा प्रमुख उद्देश खताचा अनियंत्रित वापर थांबविणे हा आहे
मृदा आरोग्य पत्रक योजनेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढविण्यासाठी देशभरातील शेती क्षेत्रा मधील मृदेच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष देण्याचे आवाहन केले.
मृदाआरोग्य पत्रक योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षांमध्ये 14 कोटी मृदाआरोग्य पत्रके वाटप केली जातील.
मृदा परीक्षण म्हणजे पिकाच्या वृद्धी व विकासासाठी आवश्यक पोषक तत्त्वांची उपलब्ध मात्रेचे रासायनिक परीक्षण आकलन त्याचबरोबर मृदेची गुनवता क्षार प्रमाण व आपल्या प्रमाणे इत्यादींचे परीक्षण करणे होय.
मृदाआरोग्य पत्रक योजनेअंतर्गत शेतकरी आपल्या शेत जमिनीतील मातीचे परीक्षण करू शकेल.
मृदाआरोग्य पत्रक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांच्या हिशोबाने खतांचा वापर करण्याची सुविधा मिळेल.
मृदा आरोग्यपत्र कार्ड मृदा परीक्षणानंतर लागू केले जाईल.
मृद आरोग्य पत्रक योजनेस 568.54 कोटी रुपये खर्च बरोबर बाराव्या पंचवार्षिक योजनेत हाऊ कार्यवाहीस परवानगी देण्यात आली आहे.
मृद आरोग्य पत्रक योजनेत मृदा परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना मदत करणार आहे. यासाठी केंद्र व राज्यांच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 75:25 असे राहणार आहे.