योजनेची सुरुवात – 1 ऑक्टोबर, 2007
योजनेत कार्यवाही – अकरावी पंचवार्षिक योजना
उद्देश – दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे
या योजनेअंतर्गत लाभार्थींना एक स्मार्ट कार्ड दिले जाते
या कार्डाच्या आधारावर लाभार्थींना 30 हजार रुपयांपर्यंत मोफत निदान करण्याची सुविधा प्राप्त होते
या योजनेअंतर्गत केंद्र व राज्य सरकारचे योगदान 75:25% असून पूर्वेकडील राज्ये आणि जम्मू कश्मीर साठी केंद्राचे योगदान 90% एवढे आहे.