भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीतील सर्वात निर्णायक टप्पा म्हणजे मसुदा समितीची भूमिका. 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन झालेल्या या समितीचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताला एक लोकशाही, समावेशक आणि न्याय्य राज्यघटना मिळाली. MPSC च्या पूर्व व मुख्य परीक्षेत भारतीय राज्यघटना, घटना सभा आणि मसुदा समिती यावर नियमितपणे प्रश्न विचारले जातात. या पृष्ठावर […]
Category: Question Papers
Posted inQuestion Papers