राष्ट्रीय बाल स्वच्छता कार्यक्रम
राष्ट्रीय बाल स्वच्छता कार्यक्रम

14 नोव्हेंबर 2014 रोजी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांच्या द्वारे नवी दिल्ली मधून राष्ट्रीय बाल स्वच्छता कार्यक्रम सुरू करण्यात आले.

लक्ष्य या कार्यक्रमांतर्गत शाळेत जाणाऱ्या मुलांना आरोग्य व स्वच्छ वातावरण उपलब्ध करणे.

हे मिशन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गाडीत सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग आहे.

उद्देश स्वच्छ अंगणवाडी स्वच्छ जागा स्वतःची स्वच्छता स्वच्छ स्वच्छ पाणी स्वच्छ शौचालय इत्यादी

राष्ट्रीय बाल स्वच्छता मिशन ची कार्यवाही

14 ते 19 नोव्हेंबर पर्यंत राष्ट्रीय बाल स्वच्छता मिशन सप्ताह अंतर्गत वरील उद्देशा मधून  प्रत्येक राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे

या दरम्यान शाळा, शिक्षण विभाग, शहरी विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता आणि सूचना व प्रचाराच्या मदतीने बाल स्वच्छता मिशन सुरू करण्यासाठी विविध राज्यातील महिला व बालविकास विभागास सांगण्यात आले आहे. हा कार्यक्रम राज्य, जिल्हा, ब्लाॅक आणि ग्रामपंचायत स्तरावर सादर करण्यात आला आहे.

राष्ट्रीय बाल स्वच्छता मिशन साठी पात्रता

हे मिशन भारतातील सर्व सरकारी शाळांसाठी योग्य आहे.

मिशन अंतर्गत संपूर्ण भारतातील सर्व अंगणवाड्या समाविष्ट करण्यात येणार आहेत.

सर्व राज्य, जिल्हा, ब्लॉग्स आणि ग्रामपंचायतीसाठी ही राष्ट्रीय बाल स्वच्छता मिशन योग्य आहे.

राष्ट्रीय बाल स्वच्छता मिशनाचा लाभ

  • या मिशनद्वारे मुलांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जागृकता निर्माण होईल
  • मिशन मार्फत मुलांमध्ये आपल्याजवळ प्रशिक्षण स्वच्छता ठेवण्याची सवय निर्माण होऊ
  • मुलांच्या माध्यमातून लोकांमध्ये ही स्वच्छतेसंदर्भात जागृकता निर्माण होईल

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.