जन्म 11 एप्रिल 1827,कटगुण 
मृत्यू 28 नोव्हेंबर 1890, पुणे 
पूर्ण नाव महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले
पत्नी सावित्रीबाई फुले 

जीवन कालखंडातील महत्त्वाच्या गोष्टी :

१८४८ – पुण्यात मुलींची पहिली शाळा भिड़े वाडा, बुधवार पेठ
 १८५१ –बुधवार पेठेत दूसरी शाळा, चिपळूणकर वाडा (जुलै) तर रास्ता पेठेत मुलींसाठी तिसरी शाळा सुरु केली (सप्टेंबर)
 १९६३ –बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, काशीबाई या विधवेच्या यशवंत नावाच्या मुलास स्वत: त्यांनी दत्तक घेतले
१८६४ – पुण्यातील गोखले बागेमध्ये पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला
 १८५२ –अस्पृशांच्या मुलांसाठी वेताळ पेठेत शाला सुरु केली
 १८५३ –महर, मांग इ. लोकांस विद्या शिकविनारी मंडळी या नावाची संस्था पुण्यात स्थापन केली 
१८६८ –स्वत:च्या घरातील पाण्याचा हौद अस्पृशासाठी खुला केला
१८७३ –सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ही समाजसुधारणेची महाराष्ट्रातील पहिली चळवळ सर्वसाक्षी जगतपति। त्याची नकोच मध्यस्थी।। हे सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य 
 १८७७ –  दुष्काळात धनकवडी येथे दुष्काळी पीडित विद्यार्थ्यांसाठी जोतिबांनी कैम्प उभारला होता 
१८८२ –हंटर कमीशनसमोर साक्ष देताना पुढील विचार मांडले, १० वर्षाखालिल मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे तसेच प्राथमिक शाळेतील शिक्षक शेतकरी वर्गातील व प्रशिक्षित असावेत
१८८८ –डयूक ऑफ़ केनेट भारताच्या भेटीवर आले असता त्यांनी पारंपरिक शेतकर्यांचा वेष धारण करुण त्यांची भेट घेतली आणि भारतीय शेतकर्यांचे दर्शन घडविले

ग्रंथसंपदा:

गुलामगिरी –१८७३ 
शेतकर्यांचा आसूड –१८८३ 
इशारा –१८८५ 
सार्वजनिक सत्यधर्म –१८९१ 
तृतीय रत्न –१८५५
शिवजीराजांवर पोवाडे –१८६९ 
ब्राम्हणाचे कसब –१८६९
 
सत्सार – १८८५

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.