Indian Freedom Struggle
Indian Freedom Struggle

भारतातील क्रांतिकारक चळवळी – India’s Revolutionary Movement

सन १८९६प्लेग प्रकरणावरून चाफेकर बंधुंनी पुण्यात कमिश्नर रॅड व आयर्स्टचा यांचा खून केला.
सन १९००सावरकरांनी पुणे येथे मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली.
सन १९०१नरेंद भट्टाचार्य यांनी कलकत्यात अनुशीलन समितीची स्थापना केली.
सन १९०४सावरकरांनी नाशिक येथे अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली.
सन १९०५श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊस नावाचे वसतिगृह सुरु केले.
सन १९०७बंगालमधील क्रांतिकारकांनी ले.गव्हर्नर फुल्लर यांच्या रेल्वेगाडीवर बॉम्ब फेकला.
सन १९०७अनंत कान्होरेने नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा खून केला.
३० एप्रिल १९०८खुदिराम बोस व प्रफुल्लकुमार चाकी यांनी कलेक्टर किंग्ज फोर्डवर बॉम्ब फेकला.
सन १९०९मदनलाल धिंग्राने कर्झेन वायलीचा गोळ्या घालून खून केला.  
१०सन १९१०नाशिक कटाबद्दल सावरकरांना पानन्स वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.
११डिसेंबर १९१२अवधबिहारींनी दिल्लीत हार्डिंगच्या हत्तीवर बॉम्ब फेकला.
१२सन १९११लाला हरदयाळ यांनी कॅलिफोर्नियामध्ये गदर पार्टीची स्थापना केली.  
१३सन १९२४सच्छिद्रनाथ सन्याल यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली.
१४ऑगस्ट १९२५चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली काकोरी कट घडला.
१५सन  १९२८चंद्रशेखर आझाद यांनी हिंदुस्थान  सोशॉलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली.
१६८ एप्रिल १९२९भगतसिंग व  बटुकेश्वर दत्त या दोन क्रांतिकारकांनी केंद्रीय कायदेमंडळात बॉम्ब टाकला.
१७सन १९२९लाहोर येथे दयानंद कॉलेजजवळ भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या तीन क्रांतिकारकांनी स्टॅडर्सचा गोळया घालून खून केला.
१८२३ मार्च १९२९लाहोर तुरुंगात भातसिंग, सुखदेव व राजगुरू या तीन क्रांतीकारकांना फाशी व जतिनदास यांचे ५१ दिवसांच्या दीर्घ उपोषणानंतर निधन.

 

१९

१९१७ एप्रिल १९३०सूर्यसेन यांच्या नेतृत्वाखाली चितगाव कटाची आखणी. यात महिलांचा सहभाग होता.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *