Dayananda Saraswati (दयानन्द सरस्वती)
Dayananda Saraswati (दयानन्द सरस्वती)
मूळनावमूलशंकर तिवारी
जन्म२० सप्टेंबर १८२४ (टंकारा, गुजरात)
मृत्यु३० ऑक्टोंबर १८८३ (अजमेर, राजस्थान)

आक्रमक व निर्भय धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

स्वामी दयानंद सरस्वती यांनी वरील ग्रंथामध्ये आर्य समाजाच्या तत्त्व विचारांची मांडणी केलेली आहे स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे व तो आम्ही मिळवणारच असे प्रतिपादन करणारे पहिले धर्मसुधारक म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती हे होत

वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी दयानंदांनी १० एप्रिल १८७५ रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली.

वेदांतील तत्त्वज्ञानाचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून यांनी “सत्यार्थ प्रकाश” नावाचा ग्रंथ संस्कृत व हिंदी भाषेत लिहिला. सत्यार्थ प्रकाश ग्रंथात वैदिक धर्माचे यथार्थ स्वरूप प्रतिपादन करताना इतर पंथमतांचे खंडनही त्यांना करावे लागले.

या प्रचारात्मक ग्रंथानंतर वेदाचा अर्थ समजण्याकरिता यांनी “वेदभाष्य” लिहिण्यास सुरुवात केली पण तो ग्रंथ अपुराच राहिला. यानंतर “संस्कारविधी” हा ग्रंथ लिहून सोळा संस्कारांचे वर्णन व प्रयोग यांनी दिले. “पंचमहायज्ञविधी” या लहानशा ग्रंथात नित्य करावयाच्या यज्ञाचे यांनी विवेचन केले.

“गोकरुणानिधी” या ग्रंथात यांच्या अंत:करणाचे प्रतिबिंब पहावयास मिळते.

जीवन कालखंडातील महत्त्वाच्या गोष्ठी:

१८४५ – गृहत्याग करुन संन्यास स्वीकारला आणि देशभर भटकंती सुरु केली
१८६०-६३ – मथुरेतील अंध साधू विरजानंद यांचे शिष्यत्व पत्कारुन तीन वर्षे हिंदू धर्माचा अभ्यास केला
केशवचंद्र सेन यांच्या सांगण्यावरून हिंदी भाषेतून धर्मप्रसार सुरु केला
१० एप्रिल १८७५ – मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना
१८७७ – लाहोर येथे आर्य समाजाची शाखा स्थापन केली
स्वामी दयानंदानी सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास साधनरया ‘सत्यार्थप्रकाश’ या ग्रंथांची रचना केली
 

स्वामी दयानदांची सुधारणा कार्य:

देशात अनेक ठिकाणी ‘संस्कृत पाठशाळांची’ स्थापना

लाहोर येथे पाश्चात्य शास्त्रे व संस्कृती यांचा अभ्यास करण्यासाठी ‘इंडियन अकॅडमी’ ही संस्था स्थापन केली
गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणसंस्था स्थापन केल्या
स्त्रिया व शुद्र यांना वेदाभ्यासाचा अधिकार दिला
१८८३ – विषप्रयोगमुळे निधन
 
स्वामी दयानदांच्या मृत्युसमयी आर्य समाजाच्या शंभराहून अधिक शाखा देशात स्थापन झाल्या होत्या

आर्य समाज:

वेद हेच हिंदूंचे खरे धर्मग्रंथ आहेत
परमेश्वराच्या शुद्ध स्वरूपाचे ज्ञान वेदांत असून वेदाध्ययन हे प्रत्येक हिन्दुमात्राचे कर्तव्य आहे
 
वेद हा आर्यांचा पवित्र ग्रंथ असून सर्व आर्यांनी वेदप्रमाण्य मानले पाहिजे
 
ईश्वर एकच असून तो निर्गुण, निराकार आहे
 
चातुर्वर्ण्य हे जन्मसिद्ध नसून गुणकर्मावर आधिरित असावेत
 
‘लढाऊ हिंदू धर्म’ भगिनी निवेदिता यांनी ‘लढाऊ हिंदू धर्म’ या शब्दात आर्य समाजाची प्रशंसा केली आहे
‘वेदांकड़े चला’ रूढ़ीबद्ध उपासनेच्या विळख्यातून हिंदू धर्माला वाचविण्यासाठी स्वामी दयानंदानी आपल्या धर्मबांधवांना वेदांकडे चला हा आदेश केला

आर्य समाजाचे कार्य:

आर्य समाजाच्या तत्त्वांचा प्रचार ते प्रथम अहमदाबाद, बडोदे, पुणे, मुंबई या ठिकाणी गेले त्यानंतर दिल्ली येथे भरणाऱ्या दरबारासाठी गेले. तेथे सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना बोलाविलेले होते व चर्चेसाठी पाच प्रश्न ठेवलेले होते. दयानंदांनी त्या प्रश्नांची यथायोग्य उत्तरे दिल्यामुळे उत्तर हिंदुस्थानात व विशेषत: पंजाबात त्यांच्या मताचा चांगलाच बोलबाला झाला.

शैक्षणिक संस्था, गुरुकुले व अनाथालये निघून होमहवनादी वैदिक पद्धतीचे कार्यक्रम तिकडे होऊ लागले.

आर्य समाजाच्या इतर सुधारणा:

आर्य समाजाचे कार्यकर्ते लाला हंसराज यांनी लाहोर येथे ‘दयानंद एंग्लोवैदिक कॉलेज’ स्थापन केले
स्वामी श्रद्धानंद यांनी कांग्री येथे ‘गुरुकुल’ ही संस्था स्थापन केली
परधर्मात गेलेल्या हिंदूना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याची ‘धर्मशुद्धीची’ क्रांतिकारी चळवळ आर्य समजाने राबविली

महर्षी दयानंद यांनी लिहिलेली पुस्तके

  • गोकरुणानिधी
  • पचमहायज्ञविधी
  • वदभाष्य (अपूर्ण)
  • सत्यार्थ प्रकाश
  • सस्कारविधी

FAQs

स्वामी दयानंद सरस्वती ने कौन सारा दिला?

स्वामी दयानंद सरस्वती (स्वामी दयानंद सरस्वती) ने स्वराज का नारा दिला. स्वामी दयानंद ने बाल विवाह, सती प्रथा जैसी कुरितियों को दूर करण्यासाठी खास दिला जातो. स्वामी दयानंद सरस्वती: स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म १२ फेब्रुवारी १८२४ को गुजरात के टंकारा में झाला.

स्वामी दयानंद सरस्वती ने आर्य समाजाची स्थापना कधी?

घर त्यागण के बाद 18 वर्ष पर्यंत इन्होने सन्यासी का जीवन बिताया. इन्होंने बहुत से मोबाइलमध्ये भ्रमण करते आचार्यांकडून शिक्षा प्राप्त होते. इस तरह बचपन से ही दयानंद सरस्वती ने आध्यात्म की तरफ रुख मोटे. धर्म सुधारणेचे नामकरण दयानंद सरस्वती ने १८७५ मध्ये मुंबईत आर्य समाजाची स्थापना केली.

दयानंद की मृत्यु कैसे हुई?

स्वामी जी के समझाने पर महाराज जसवंत सिंह ने वेश्या से नाता तोड़ लिया। क्रोधित होकर वेश्या ने रसोई बनाने वाले से मिलकर स्वामी जी को दूध में जहर मिलाकर पिला. स्वामी दयानंद सरस्वती जीची बीमा झाली आणि ३० ऑक्टोबर १८८३ को दिपावलीचा दिवस परलोक सिधार गेले.

स्वामी दयानंद सरस्वती रचित खालील कोण सी रचना करते?

सत्यार्थ प्रकाश आर्य समाज का प्रमुख ग्रन्थ है जिसकी रचना महर्षि दयानंद सरस्वती ने १८७५ ई मध्ये हिंदी की थी। ग्रन्थ की रचना कार्य स्वामी जी ने उदयपुर मध्ये. लेखन-स्थल वर वर्तमानात सत्यार्थ प्रकाश इमारत आहे. प्रथम संस्करण का प्रकाशन अजमेर में हुआ।

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.