एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम बाबत चूक विधान कोणते? अ)2 ऑक्टोबर 1980 ला पूर्ण देशभरात लागू करण्यात आला. ब)केंद्र सरकार यासाठी 80 टक्के वित्तपुरवठा करत असे. क)1 एप्रिल 2000 ला जवाहर ग्राम योजनांमध्ये विलीन करण्यात आली.
1) फक्त ब
2) ब व क
3) फक्त अ
4) वरील सर्व
2) ब व क