admin
  • 0

भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 बाबत विधाने ग्राह्य धरा व अयोग्य पर्याय निवडा.

  • 0

भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 बाबत विधाने ग्राह्य धरा व अयोग्य पर्याय निवडा.

1) संविधान सभेला पूर्ण सार्वभौम केले.
2) संविधानसभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला.
3) संविधान सभाच कायमस्वरूपी संसदीय काम करेल.
4) स्वतंत्र भारताची घटना निर्माण करण्याचे काम संविधान सभेचे होते.

Related Questions

  1. योग्य उत्तर आहे: संविधान सभाच कायमस्वरूपी संसदीय काम करेल.

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse