सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे कारण
1) हे क्षेत्र स्त्रियांच्या वाढीसाठी अधिक पोषक आहे.
2) स्त्रियांचा जन्मदर पुरुषांपेक्षा अधिक आहे.
3) या जिल्ह्यातील पुरुषांनी स्थलांतर केले आहे.
4) या जिल्ह्यामध्ये -पुरुषांचा मृत्युदर स्त्रियांपेक्षा जास्त आहे.
2) स्त्रियांचा जन्मदर पुरुषांपेक्षा अधिक आहे.